पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मध्ये आरक्षण जाहीर करा:केंद्रीय अर्थमंत्री यांना पत्र.

इमेज
  महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मध्ये आरक्षण जाहीर करा:केंद्रीय अर्थमंत्री यांना पत्र. इंदापूर (दि.२३) प्रतिनिधी:महेश गडदे. महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या ११ टक्के आहे. पण धनगर समाज सामाजिक, आर्थिक, शिक्षण, नोकरी आणि राजकारणात खूप मागासलेला आहे, धनगर समाजाला महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यघटनेतील कलम ३४२ नुसार ओराँव/धनगड आहे, हिंदी भाषिक लोक धनगर हा शब्द धनगड म्हणून लिहितात, जसे की एकर कोला हिंदीत एकर म्हणतात, जाखरला जाखर म्हणतात, गुडगावला गुडगाव म्हणतात, या 'आर' आणि 'ड' या इंग्रजी स्पेलिंग मिस्टेकमुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दि.13 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या पाच राज्यांतील 12 लोकांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व राज्यांतील १२ जणांचा समावेश आहे.हिंदी आणि इंग्रजी भाषेमुळे संविधानात झालेल्या उच्चार किंवा शुद्धलेखनाच्या चु...

कर्मयोगी कारखान्याने उसाची संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन ; रासपाचा इशारा.

इमेज
  कर्मयोगी कारखान्याने उसाची संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन ; रासपाचा इशारा.  इंदापूर (दि:२१) प्रतिनिधी:महेश गडदे.  राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना येथे संपूर्ण एफ आर पी ची रक्कम एक ऑक्टोबर 2022 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासाठी कारखाना प्रशासनास पत्र देण्यात आले यावेळी बोलताना रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने म्हणाले की कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ऊस बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक करत आलेला आहे . गेले तीन वर्षे एकदाही वेळेत एफआरपीची रक्कम या कारखाने दिलेली नाही जर वर्षी दोन-तीन मस्टरचे बिल रेगुलर काढायचे यावर्षी कारखाना व्यवस्थित दर देतोय आस भासावयचे आणि कारखान्यास ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचं आणि त्यानंतर उरलेल्या चार महिन्याचे बिल मात्र सहा सहा महिने रखडून ठेवायचं हे धोरण या संचालक मंडळाने आतापर्यंत राबवलेला आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर बारामती ऍग्रो या साखर कारखान्यांच्या तोडीचा दर सदर कारखान्यात द...

विस कि.मी मधील सर्व वाहनांना टोलचे मोफत पास मिळाले पाहिजे:संजयभैय्या सोनवणे.

इमेज
  विस कि.मी मधील सर्व वाहनांना टोलचे मोफत पास मिळाले पाहिजे:संजयभैय्या सोनवणे. इंदापूर,प्रतिनिधी:महेश गडदे.   पुणे सोलापूर हायवेवर सरडेवाडी टोल नाका प्रशासन स्थानिक युवकांच्या व्यवसायावर अन्याय करत आहे .तसेच स्थानिक वाहनांची आर्थिक पिळवणूक करत आहे टोल मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्या ऐवजी बाहेर च्या कामगारांना याठिकाणी कामावर घेतले जाते, 20 कि.मी.मधील सर्व वाहनांना मोफत पास मिळाले पाहिजेत,हायवेवरील सर्व कॅमेरे टोल प्रशासनाने तात्काळ सुरू करावेत ,  हायवेवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होत आहेत ते थांबले पाहिजे, टोल हद्दीमध्ये सर्विस रोडवर अतिक्रमण असताना त्यांना अभय दिले जाते.  आणि स्थानिक युवकांनी चहाच्या टपर्या सुरू केल्या आहेत त्यांना मात्र हुसकावून लावले जात आहे, या मागण्या मान्य न केल्यास असे अनेक गंभिर विषय घेऊन लवकरच या टोलच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले.या विषयावर त्यांनी नागरिकांन सोबत ही चर्चा केली आहे.   या मिटिंगला कुरूमूदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.नारायणजी गायकवाड, तरटगांव ...

इंदापूर:शेतकऱ्यांने विकलेल्या कांद्याला १हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे म्हणून निमगाव केतकी येथे आंदोलन.

इमेज
  निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे संविधानिक मार्गाने आंदोलन. सरकारने कांदा निर्यात सुरू करावी, शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे.  यासाठी आंदोलन करण्यात आले.  शेतकऱ्यांने विकलेल्या कांद्याला १हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे म्हणून निमगाव केतकी येथे आंदोलन. इंदापूर(दि.१९) प्रतिनिधी महेश गडदे. भारत देशात महाराष्ट्रामध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून देखील शेतकऱ्यांचा ४०% पेक्षा जास्त कांदा चाळीत साठवण करावा लागत आहे. साठवण केलेला कांदा सडत चालल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आणि शाळेतून बाहेर काढून विक्रीसाठी काढला तर कांद्याचे दर पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कोंडीमध्ये सापडला आहे. ,गेल्या हंगामात कांद्याला २५-३० रुपये किलो दर मिळाला होता. यावेळी मात्र ९ ते १४ पर्यंत दर मिळत आहे. कांदा उत्पादनाचा एकंदरीत प्रति क्विंटल खर्च १८०० ते २००० च्या दरम्यान आहे ,अशा वेळेस प्रति क्विंटल हजार रुपयापर्यंत थेट तोटा उत्पादकांना बसत आहे. यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी जमले...

बारामती लोकसभा ताकतीने लढवणार महादेव जानकर.

इमेज
  बारामती लोकसभा ताकतीने लढवणार;महादेव जानकर. इंदापूर प्रतिनिधि(दि:१०) महेश गडदे,  इंदापूर येथे बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम इंदापूर येथील हॉटेल स्वामीराज येथे संपन्न झाला या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वन बूथ टेन युथ या संकल्पनेनुसार पक्षाचे विस्तार वाढ प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते पुढे म्हणाले आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वभावावर लढविण्याच्या हेतूने रासपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ वर दहा दहा माणसे तयार केले पाहिजेत त्या दृष्टीने महत्त्वाचे कानमंत्र जानकर यांनी कार्यकर्त्यांना दिले.  सदर कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे ,पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने, पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे, ज्येष्ठ नेते विनोदराव पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी मारकड तालुका अध्यक्ष, सतीश तरंगे, तानाजी शिंगा...